Tuesday, 20 January 2015

कल्पना

कल्पनेच्या जगात जगायला खुप बरे वाटते
पण वास्तवाला नेहमीच सामोरे जावे लागते

कल्पनेचे पुल बांधताना डोळ्यात अनोखी चमक येते
वास्तवाची जेव्हा जाणीव होते तेव्हा भाबड्या मनाचीच कीव येते.